Pik Vima Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी, पीक विमा योजनेच्या अर्जाची मुदत वाढली

राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांना आता १० ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे अद्याप अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये, या उद्देशाने … Read more