तृतीयपंथीयांसाठी Trutiyapanthiyan २ लाखांपर्यंत अर्थसहाय्य: स्वयंरोजगारासाठी राज्य सरकारची नवी बीज भांडवल योजना सुरू
राज्य सरकारने तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बीज भांडवल योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांना ₹२५ हजारांपासून ₹२ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश तृतीयपंथीयांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण … Read more