कर्जमाफीचा karjamafi ₹५०२९ कोटींचा पहिला हप्ता बँकांकडे सुपूर्द, लाखो शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील शेतकरी karjamafi कर्जमाफीच्या अंमलबजावणीला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली असून राज्य सरकारने ₹५०२९ कोटी रुपयांचा पहिला हप्ता बँकांकडे सुपूर्द केला आहे. अनेक दिवसांपासून या निर्णयाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ₹३१ हजार ५०० कोटींपर्यंतची पीक कर्जमाफी karjamafi करण्याची घोषणा केली होती. आता या प्रक्रियेतील … Read more