7/12 उताऱ्याचे वाद आता मिटणार; शेतजमिनीचे प्रलंबित वाद कोर्टाबाहेर निकाली काढण्याची सरकारची तयारी
महाराष्ट्रातील शेतजमीन आणि जमिनीच्या मालकीशी संबंधित अनेक वाद वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. 7/12 उताऱ्यावर एका व्यक्तीचे नाव असताना प्रत्यक्ष ताबा दुसऱ्या व्यक्तीकडे असणे, जमीन मालकीवरून निर्माण झालेले वाद आणि महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांमुळे अनेक शेतकरी आणि नागरिकांना सरकारी कार्यालये तसेच न्यायालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. यात वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल … Read more