Drought-Free Maharashtra: दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

महाराष्ट्राचा विकास करत असताना राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प Drought-Free Maharashtra राज्य सरकारने केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताच्या विकसित देशाच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असून, महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचा ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. १५ ऑगस्ट रोजी भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. यावेळी राज्याच्या … Read more